मराठी
Your blog category
-
आम्ही केवळ भाषण करुन निघून जाणारे लोक नाहीत. दिलेली आश्वासने पूर्ण करणारे लोक आहोत_ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आळंदी प्रतिनिधी (बद्रीनारायण घुगे ).मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यापेक्षा अधिक वाहतूक कोंडी आळंदीत, ‘रिंगरोड’…आळंदी नगरपरिषदेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची…
Read More » -
राज्यपाल आचार्य देवव्रत यांची आळंदी मंदिरास भेट दर्शन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सद्दिच्छा…
Read More » -
वेदांच्या अध्ययनाने समाजात बदल घडवून आणता येईल : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
पुणे, वेदश्री तपोवनातर्फे आयोजित गीता जयंती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कांची कामकोटी जगद्गुरू शंकराचार्य अनंतश्री विजयेंद्र सरस्वती महाराज आणि लोकसभेचे सभापति…
Read More » -
राज्यातील कोणत्याही जागां वरील निवडणुका स्थगित करावयाच्या आहेत वा कसे व कोणत्या कारणासाठी(?)
अन्यथा होणाऱ्या गोंधळास व लोकशाही’च्या हत्येस पुणे.निवडणूक आयोग जबाबदार राहील असा सक्त इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी…
Read More » -
उद्याचे जग एआयवर नव्हे ज्ञानोबा – तुकोबांच्या मंत्रावर चालेल _ विश्वास पाटील यांचे विचार
पुणे: ” सध्याचे जग हे एआयचे बनत आहे. एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता महत्वाची असून उद्याचे जग हे एआय…
Read More » -
भारतीय जनता पार्टी. प्रभाग क्र. २७ नवी पेठ- पर्वती आणि द हिंदू फाऊंडेशन आयोजित प्रभाग स्तरावरील घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा २०२५ पुरस्कार वितरण
पुणे. लेडी रमाबाई हॉल. भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ-पर्वती आणि द हिंदू फाउंडेशन आयोजित “घरचा…
Read More » -
तीर्थक्षेत्र आळंदीचे विकासास उमेदवारांचे मतदारांना निवडून देण्याचे आवाहन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, भारतीय…
Read More » -
सामाजिक काम सर्वसमावेशक आणि अमर्याद असावे- ना. चंद्रकांतदादा पाटील
समाजिक काम हे प्रातिनिधिक नसावे, तर सर्वसमावेशक आणि अमर्याद असावे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिशण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी…
Read More » -
युद्ध – आतंक हे कोणत्याही समस्येवरील उपाय नाही प्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेते मुकेश खन्ना यांचे विचार
पुणे, : “आज संपूर्ण जगात अशांतता माजली आहे. बॉम्बहल्ले, दंगे, आतंकवाद वाढत चालला असून साम्राज्यवादी देशात युद्धाची स्पर्धा अधिकच वाढली…
Read More » -
सकारात्मक विचार चांगले भविष्य घडवतात सुप्रसिद्ध वक्ते, इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे – पाटील यांचे विचार
पुणे, . : “अध्यात्म आणि मन यांचा जवळचा संबंध आहे. आपल्या मनाची सामर्थ्यशीलता मनामध्ये होणाऱ्या विचारांनी तयार होते. विचार हे…
Read More »