मराठी
Your blog category
-
मचंर येथे ७३ वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क
पुणे, : नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता आज जिल्ह्यात मतदान सुरु आहे; बिबट्याची दहशत असतांना अलका दोशी या ७३ वर्षीय आजीने…
Read More » -
आळंदी नगरपरिषदेस ७५ टक्के उत्साहात मतदान ; मतमोजणी लांबल्याने उमेदवारांत नाराजी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात ७५ टक्के मतदान झाल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी…
Read More » -
एचपी इंडियाकडून भारतीय व्यवसायांसाठी हाय-स्पीड, ऑटो-डुप्लेक्स प्रिंटरसह लेसर एम३०० सिरीजचा विस्तार
बातमीची वैशिष्टे: • एसएमबी, प्रिंट शॉप्स आणि वेगाने वाढणाऱ्या उद्योगांसाठी तयार केलेले नवीन मॉडेल, दैनंदिन व्यावसायिक गरजांसाठी कामगिरी आणि…
Read More » -
बावधन बुद्रुकमध्ये ‘आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळा उत्साहात संपन्न
पुणे – संविधान दिनाचे औचित्य साधत रविवारी सिद्धार्थ नगर, बावधन बुद्रुक येथे ‘आदर संविधानाचा जागर’ कीर्तन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात…
Read More » -
त्यांच्या आयुष्यात आली मांगल्याची पहाट.
रागाच्या भरात अजाणते पणे झालेल्या चुकीमुळे त्यांना तारुण्यात कारागृहात जावे लागले. जीवनातील ऐन उमेदीचा काळ हा कारागृहातील नकारात्मक वातावरणात गेला…
Read More » -
आम्ही केवळ भाषण करुन निघून जाणारे लोक नाहीत. दिलेली आश्वासने पूर्ण करणारे लोक आहोत_ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आळंदी प्रतिनिधी (बद्रीनारायण घुगे ).मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यापेक्षा अधिक वाहतूक कोंडी आळंदीत, ‘रिंगरोड’…आळंदी नगरपरिषदेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची…
Read More » -
राज्यपाल आचार्य देवव्रत यांची आळंदी मंदिरास भेट दर्शन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सद्दिच्छा…
Read More » -
वेदांच्या अध्ययनाने समाजात बदल घडवून आणता येईल : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
पुणे, वेदश्री तपोवनातर्फे आयोजित गीता जयंती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कांची कामकोटी जगद्गुरू शंकराचार्य अनंतश्री विजयेंद्र सरस्वती महाराज आणि लोकसभेचे सभापति…
Read More » -
राज्यातील कोणत्याही जागां वरील निवडणुका स्थगित करावयाच्या आहेत वा कसे व कोणत्या कारणासाठी(?)
अन्यथा होणाऱ्या गोंधळास व लोकशाही’च्या हत्येस पुणे.निवडणूक आयोग जबाबदार राहील असा सक्त इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी…
Read More » -
उद्याचे जग एआयवर नव्हे ज्ञानोबा – तुकोबांच्या मंत्रावर चालेल _ विश्वास पाटील यांचे विचार
पुणे: ” सध्याचे जग हे एआयचे बनत आहे. एआय तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. मानवी बुद्धिमत्ता महत्वाची असून उद्याचे जग हे एआय…
Read More »