आलंदी
-
आळंदीत ग्रामदेवता काळभैरवनाथ महाराज प्राणप्रतिष्ठापना लोकार्पण सोहळ्याचे आयोजन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ग्रामदेवता काळभैरवनाथ महाराज प्राणप्रतिष्ठापना लोकार्पण सोहळ्याचे आयोजन श्रावण महिन्याचे पहिल्या सोमवारी (…
Read More » -
कारगिल विजय दिनी अजिंक्य डी वाय पाटील महाविद्यालय तर्फे ग्रामीण रुग्णालय आळंदीत वृक्षारोपण
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कारगिल विजय दिवस भारतीय सैन्याच्या असीम शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची आठवण करून देणारा दिवस.…
Read More » -
आळंदीत रात्रीस खेळ चाले मुख्याधिकारी रात्री अचानक पाहणी दौऱ्यावर
स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यावर विशेष लक्ष ; कामात हयगय करू नका सूचनादेश आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषदेचे…
Read More » -
अध्यात्म व विज्ञानाच्या विचारांचा समन्वय म्हणजे ‘नवा भारत’ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे विचार
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : विज्ञान व अध्यात्माच्या एकत्रीकरणातून नव्या विचारांचा समन्वय होईल, आणि या दोन्हीच्या विचारांचा समन्वय म्हणजे…
Read More » -
पंढरपूर भक्तीधाम धर्मशाळेस १ लाख ११ हजार १११ रुपये देणगी सुपूर्द
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पंढरपूर भक्तीधाम धर्मशाळेस वै हभप ज्ञानोबा मारुती जैद पाटील यांच्या स्मरणार्थ चिंबळी येथील वारकरी…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसा निमित्त आळंदीत रक्तदान ; ३०४ बाटल्या रक्त संकलन
भाजप आळंदी शहर व आळंदी ग्रामीण मंडळाचा लक्षवेधी उपक्रम आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ उर्फ देवेंद्र…
Read More » -
ज्ञानोबा – तुकाराम पालख्याचे थोरल्या पादुका मंदिरात हरिनाम गजरात स्वागत
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील वडमुखवाडीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रथा…
Read More » -
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पुष्पवृष्टीने स्वागत
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आळंदीत नाम जयघोषात आगमन…
Read More » -
अलंकापुरीत माऊलींचे पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात आगमन
थोरल्या पादुका मंदिरात पूजा व स्वागत ; सोमवारी आळंदीत आषाढी एकादशी आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आषाढी पायी वारी…
Read More » -
ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल :- डॉ. अविनाश धर्माधिकारी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : अध्यात्म आणि विज्ञानाचे एकत्रिकरणकेल्यास भारताला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देता येऊ शकते. परंतू युवकांमध्ये…
Read More »